Autho Publication
1nAeitJl5dLgfl9HRJFyPFm6O2ESnjMj.jpg
Author's Image

Pre-order Price

.00

Includes

Author's ImagePaperback Copy

Author's ImageShipping

BUY

Chapter 7 :

समानतेचे महत्त्व

समाजाचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे जगात समानता आलीच पाहीजे. लोकांना जागृत करुन, सुदृढता जपुण एक पाऊल पुढे टाकलेच पाहीजे. समानतेचे महत्त्व जाणण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, असे करुन एक नवीन आव्हाहन लोकांसमोर उभे केलेच पाहिजे. आपला गर्व दुर सारुन, दुसरयांसुध्दा तेवढाच सन्मान देऊन, भारत अग्रेसर झालाच पाहिजे. ’फोडा आणि राज्य करा’ यातून आपल्या समाजात फ़ुट पाडली गेली, पण आपणही हे दाखवून दिले पाहिजे की, समानता प्रत्येक भारतवासियांच्या रक्तारक्तां मध्ये आहे. म्हणूण समानतेचे महत्त्व जाणूण समाजाचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे जगात समानता आलीच पाहीजे.