वेळ चांगली असेल तर, सर्वच आपले असतात
वेळ खराब असेल तर, सर्वच परके होतात.
वेळेचे महत्त्व जाणणे शिका, कारण
वेळ घालवता येतो, पण साठवता येत नाही.
सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा
वेळेचा उपयोग करुन, प्रत्येक संधीचे सोने करा.
ह्रुदयात वेदनांचा पुर वाहत असतानासुद्धा,
रडायलाही या जगात वेळ नाही.
म्हणुन वेळेचा सदुपयोग करा, कारण
वेळ हा फुकट आहे, पण अमुल्य आहे.